शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 2,100 कोटी रुपये जमा होणार
Crop Insurance Update: राज्यातील शेतकरी मागील काही महिन्यांपासून ज्या बातमीची वाट पाहत होते, ती अखेर समोर येऊ लागली आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे, कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पीकविमा कधी मिळणार, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला होता. आता मात्र २० जानेवारीनंतर खरीप पीकविम्याची प्रक्रिया अंतिम … Read more