सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार तीन हजार रुपये? तुम्ही आहात का पात्र चेक करा
Farmer Scheme : शेतकरी आयुष्यभर राबतो. उन्हात, पावसात, संकटातही शेती सोडत नाही. पण वय वाढलं की शरीर साथ देत नाही, उत्पन्न थांबतं आणि पुढचं आयुष्य कसं चालणार हा प्रश्न उभा राहतो. हाच विचार करून केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 … Read more