‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 22 वा हप्ता येणार नाही; वेळेत दुरुस्ती न केल्यास मोठा फटका बसणार
Kisan Sanman Nidhi Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आजही ग्रामीण भारताचा मजबूत आधार आहे. खतं, बियाणं, औषधं, मजुरी असे वाढते खर्च भागवण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे देणारी ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये … Read more