शक्तीपीठ महामार्गाच्या रूट मध्ये मोठा बदल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला नवीन मार्ग, कोणत्या गावांना होणार फायदा?

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ज्याला सरकारने स्थगिती दिली होती, तोच महामार्ग आता नव्या आरेखनासह पुन्हा मैदानात उतरवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल केल्याची घोषणा केली असून, त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील चित्र आता बदलणार … Read more

‘जनकल्याण’ महामार्ग वादाच्या भवाऱ्यात! बीड-धाराशीव आमनेसामने; कोणाला होणार फायदा?

Maharashtra Highway News

Maharashtra Highway News: महाराष्ट्रात एखादा मोठा रस्ते प्रकल्प जाहीर झाला की त्याच्याबरोबर वादही सुरू होतो, हे आता नवीन राहिलेले नाही. समृद्धी महामार्ग असो किंवा सध्या चर्चेत असलेला शक्तिपीठ महामार्ग – प्रत्येक प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, शेतकऱ्यांच्या भावना आणि राजकीय हस्तक्षेप यांचा सामना करावा लागतो. अशातच आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (MSRDC) प्रस्तावित कल्याण-लातूर जनकल्याण महामार्ग … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सहा पदरी राष्ट्रीय महामार्गामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना होणार मोठा फायदा..

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News: उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी घडामोड अलीकडेच घडली आहे. नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी प्रवेश-नियंत्रित कॉरिडॉरला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवा वेग मिळणार आहे. हा कॉरिडॉर थेट दिल्ली–मुंबई एक्स्प्रेस-वे, धुळे–नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) तसेच गुजरातकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांशी जोडला जाणार … Read more