शक्तीपीठ महामार्गाच्या रूट मध्ये मोठा बदल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला नवीन मार्ग, कोणत्या गावांना होणार फायदा?

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला शक्तीपीठ महामार्ग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ज्याला सरकारने स्थगिती दिली होती, तोच महामार्ग आता नव्या आरेखनासह पुन्हा मैदानात उतरवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल केल्याची घोषणा केली असून, त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील चित्र आता बदलणार … Read more

‘जनकल्याण’ महामार्ग वादाच्या भवाऱ्यात! बीड-धाराशीव आमनेसामने; कोणाला होणार फायदा?

Maharashtra Highway News

Maharashtra Highway News: महाराष्ट्रात एखादा मोठा रस्ते प्रकल्प जाहीर झाला की त्याच्याबरोबर वादही सुरू होतो, हे आता नवीन राहिलेले नाही. समृद्धी महामार्ग असो किंवा सध्या चर्चेत असलेला शक्तिपीठ महामार्ग – प्रत्येक प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, शेतकऱ्यांच्या भावना आणि राजकीय हस्तक्षेप यांचा सामना करावा लागतो. अशातच आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (MSRDC) प्रस्तावित कल्याण-लातूर जनकल्याण महामार्ग … Read more

नाशिक-सोलापूर ‘सहा पदरी’ महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी! महाराष्ट्रातील या शहरांना होणार मोठा फायदा

Maharashtra Highway News

Maharashtra Highway News: नाशिक म्हटलं की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर कुंभमेळा, गोदावरी घाट, रामतीर्थ आणि द्राक्ष बागाचं चित्र उभं राहतं. पण आता हे चित्र बदलतंय. केंद्र सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पामुळे नाशिक केवळ धार्मिक शहर न राहता, महाराष्ट्राचं एक मोठं औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून पुढे येताना दिसत आहे. नाशिक–सोलापूर–अक्कलकोट महामार्गाला केंद्राची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ‘या’ महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 4 पट मोबदला..

Maharashtra Highway News

Maharashtra Highway News: महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ज्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते, आंदोलन करत होते, निवेदने देत होते… त्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. रत्नागिरी–नागपूर महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत, त्या शेतकऱ्यांना आता चौपट दराने मोबदला देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे … Read more