थंडीचा कडाका, प्रदूषणाचा कहर, पावसाची भीती! नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका
Maharashtra Weather Update | मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचं चित्र राज्यभर दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कडाक्याच्या थंडीने नागरिकांना गाठलं असून उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही स्पष्टपणे जाणवतोय. सुरुवातीला थंडीची लाट होती, मात्र आता उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी सकाळ-संध्याकाळचा गारठा कायम आहे. … Read more