शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला, वादग्रस्त पट्टा अखेर वगळला; कसा असेल नवा रूट?
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील राजकारण तापले होते. विशेषतः पंढरपूर तालुक्यातील सुपीक, बागायती आणि पाणीसमृद्ध जमिनीवरून हा महामार्ग जाणार असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अखेर या विरोधाची दखल घेत राज्य सरकारने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला असून, वादग्रस्त भाग वगळत शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. … Read more