महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ‘या’ महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 4 पट मोबदला..
Maharashtra Highway News: महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ज्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते, आंदोलन करत होते, निवेदने देत होते… त्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. रत्नागिरी–नागपूर महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत, त्या शेतकऱ्यांना आता चौपट दराने मोबदला देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे … Read more