शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठ्या कोटीचं पॅकेज जाहीर केलं! परंतु शेतकऱ्यांनी केवायसी पूर्णन केल्यामुळे खात्यात रुपया जमा नाही!
Maharashtra Farmer Subsidy | राज्यात अतिवृष्टीने मागच्या वर्षी शेतकऱ्यांची कोंडी करून टाकली, पिकं वाहून गेली, काही ठिकाणी तर शेतात पाण्यानं घर केलेलं अनेक महिने दिसलं. सरकारनं गाजावाजा करत मोठ्ठं पॅकेज जाहीर केलं, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा टाकणार, नुकसान भरून काढणार असं वारंवार सांगितलं. गावोगावी त्यावेळी शेतकरीही थोडे दिलास्याच्या मूडमध्ये होते. पण आज परिस्थिती अशी उभी राहिली … Read more