केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सहा पदरी राष्ट्रीय महामार्गामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना होणार मोठा फायदा..
Maharashtra Expressway News: उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी घडामोड अलीकडेच घडली आहे. नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी प्रवेश-नियंत्रित कॉरिडॉरला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवा वेग मिळणार आहे. हा कॉरिडॉर थेट दिल्ली–मुंबई एक्स्प्रेस-वे, धुळे–नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) तसेच गुजरातकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांशी जोडला जाणार … Read more